शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शासकीय नोकरदाराप्रमाणे आम्हालाही थोडं प्रेम द्या; रिक्षाचालकांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:36 IST

शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली

पुणे : उद्योगपती, भांडवलदार ,शासकीय नोकरदार यांच्यावर जसं सरकार प्रेम करतं, थोड आमच्यावरही करा. रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत. यात खुला रिक्षा परवाना बंद करा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ करा, विम्याची लूट थांबवा,ओला उबेर ची बेकायदा वाहतूक बंद करा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन करीत मागण्यांचे निवेदन रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना दिले.    शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. कोरोना काळात तर रिक्षाचालकाचा जगण्या - मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. रिक्षा पंचायतच्या वतीने आता पर्यंत विविध माध्यमाने सरकार समोर प्रश्न मांडले. रिक्षा चालकांची परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना मागण्याचे निवेदन देत गुलाब दिले. आनंद बेलमकर, प्रशांत कांबळे, बाप्पू धुमाळ,मधुकर भुजबळ,  बाळासाहेब पोकळे, आदी आदी उपस्थित होते.  

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार