शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शासकीय नोकरदाराप्रमाणे आम्हालाही थोडं प्रेम द्या; रिक्षाचालकांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:36 IST

शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली

पुणे : उद्योगपती, भांडवलदार ,शासकीय नोकरदार यांच्यावर जसं सरकार प्रेम करतं, थोड आमच्यावरही करा. रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत. यात खुला रिक्षा परवाना बंद करा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ करा, विम्याची लूट थांबवा,ओला उबेर ची बेकायदा वाहतूक बंद करा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन करीत मागण्यांचे निवेदन रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना दिले.    शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. कोरोना काळात तर रिक्षाचालकाचा जगण्या - मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. रिक्षा पंचायतच्या वतीने आता पर्यंत विविध माध्यमाने सरकार समोर प्रश्न मांडले. रिक्षा चालकांची परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना मागण्याचे निवेदन देत गुलाब दिले. आनंद बेलमकर, प्रशांत कांबळे, बाप्पू धुमाळ,मधुकर भुजबळ,  बाळासाहेब पोकळे, आदी आदी उपस्थित होते.  

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार