शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकरदाराप्रमाणे आम्हालाही थोडं प्रेम द्या; रिक्षाचालकांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:36 IST

शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली

पुणे : उद्योगपती, भांडवलदार ,शासकीय नोकरदार यांच्यावर जसं सरकार प्रेम करतं, थोड आमच्यावरही करा. रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत. यात खुला रिक्षा परवाना बंद करा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ करा, विम्याची लूट थांबवा,ओला उबेर ची बेकायदा वाहतूक बंद करा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन करीत मागण्यांचे निवेदन रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना दिले.    शासनाचे निरनिराळे धोरण आणि निर्णयांमुळे रिक्षाचालकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. कोरोना काळात तर रिक्षाचालकाचा जगण्या - मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. रिक्षा पंचायतच्या वतीने आता पर्यंत विविध माध्यमाने सरकार समोर प्रश्न मांडले. रिक्षा चालकांची परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना मागण्याचे निवेदन देत गुलाब दिले. आनंद बेलमकर, प्रशांत कांबळे, बाप्पू धुमाळ,मधुकर भुजबळ,  बाळासाहेब पोकळे, आदी आदी उपस्थित होते.  

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार