शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार

By admin | Updated: October 2, 2014 00:08 IST

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे,

पुणो : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे, तर असुविधा देणारी असल्याने, अशा योजनांमध्ये अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही कॅन्टोन्मेंट मतदार संघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अजय तायडे यांनी आज येथे दिली. 
भवानी पेठेतील बाबाजान चौकातील मंजुळाबाई चाळीचे एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात आले आहे; मात्र या योजनेचे काम निकृष्ट स्वरूपाचे झाले असल्याने, या ठिकाणच्या घरांमध्ये खेळती हवा; तसेच सूर्यप्रकाश येत नाही. या ठिकाणच्या घरांचे स्लॅबही गळू लागले आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची तायडे यांनी आज सकाळी भेट घेऊन, या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. वारंवार तक्रारी करून थकलेल्या या ठिकाणच्या रहिवाशांनी या वर्षी विधानसभेच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज सकाळपासून विधान भवनासमोर सुरेश कांबळे, शब्बीर शेख, नंदू भादगरे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह रहिवाशांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
 
4एसआरए योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीकडे एसआरए प्राधिकरण, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 
4याबाबत नागारिकांनी वारंवार तक्रारी करूनही शहरातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्याकडे दुर्लक्ष करतात, ही दुर्दैवी बाब आहे. 
4त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, हा प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहील. त्यासाठी लवकरच एसआरए, महापालिका प्रशासन यांची बैठक घेऊन आपण ही समस्या सोडवू, असे आश्वासन तायडे यांनी आंदोलकांना दिले.