शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...त्यासाठी गांधी-नेहरूंना मरावे लागले : द्वादशीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:59 IST

महात्मा गांधींच्या काळात हिंदू समाज हा धर्मांध नव्हता. हिंदू महासभेचे हे दुर्दैव होते की त्यांच्याबरोबर हिंदू कधीच नव्हते.

पुणे : महात्मा गांधींच्या काळात हिंदू समाज हा धर्मांध नव्हता. हिंदू महासभेचे हे दुर्दैव होते की त्यांच्याबरोबर हिंदू कधीच नव्हते. मोदींनाही अधिक मते मिळू शकली नाहीत. सध्याचा हिंदू त्यांच्याकडे वळायला ‘गांधी आणि नेहरू’ यांना मरावे लागल्याची खंत ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.साधना प्रकाशनाच्या वतीने सुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरू' पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी अतुल देऊळगावकर आणि विनोद शिरसाठ यांनी द्वादशीवार यांची मुलाखत घेतली. आज समाजात मोठ्या प्रमाणावर ‘गांधी आणि नेहरू’ या द्वयींवर यथेच्छ टीका केली जाते. गांधी नसले तरी त्यांच्याविषयीचा द्वेष अद्यापही संपलेला नाही. एकवेळ रेडिओ अथवा सोशल मीडियावर बंदी घालता येऊ शकते पण ‘नेहरू मुसलमान होते’ अशा त्यांच्याविषयीच्या ज्या गोष्टी अत्यंत विश्वासाने सांगितल्या जातात त्या कानाफुसीवर कोण बंधन आणणार? असा सवाल द्वादशीवार यांनी उपस्थित केला.काश्मीर प्रश्न नेहरूंनी नव्हे, तर राजा हरिसिंहने निर्माण केला.१४ महिने युद्ध झाले पण आपले लष्कर पाकिस्तानी सेना मागे हटवू शकले नाही. हे नेहरूंचे नव्हे, लष्कराचे अपयश आहे, याकडे द्वादशीवार यांनी लक्ष वेधले. हेमंत गोखले यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी विस्तृत विवेचन केले.