शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

...त्यासाठी गांधी-नेहरूंना मरावे लागले : द्वादशीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:59 IST

महात्मा गांधींच्या काळात हिंदू समाज हा धर्मांध नव्हता. हिंदू महासभेचे हे दुर्दैव होते की त्यांच्याबरोबर हिंदू कधीच नव्हते.

पुणे : महात्मा गांधींच्या काळात हिंदू समाज हा धर्मांध नव्हता. हिंदू महासभेचे हे दुर्दैव होते की त्यांच्याबरोबर हिंदू कधीच नव्हते. मोदींनाही अधिक मते मिळू शकली नाहीत. सध्याचा हिंदू त्यांच्याकडे वळायला ‘गांधी आणि नेहरू’ यांना मरावे लागल्याची खंत ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.साधना प्रकाशनाच्या वतीने सुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरू' पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी अतुल देऊळगावकर आणि विनोद शिरसाठ यांनी द्वादशीवार यांची मुलाखत घेतली. आज समाजात मोठ्या प्रमाणावर ‘गांधी आणि नेहरू’ या द्वयींवर यथेच्छ टीका केली जाते. गांधी नसले तरी त्यांच्याविषयीचा द्वेष अद्यापही संपलेला नाही. एकवेळ रेडिओ अथवा सोशल मीडियावर बंदी घालता येऊ शकते पण ‘नेहरू मुसलमान होते’ अशा त्यांच्याविषयीच्या ज्या गोष्टी अत्यंत विश्वासाने सांगितल्या जातात त्या कानाफुसीवर कोण बंधन आणणार? असा सवाल द्वादशीवार यांनी उपस्थित केला.काश्मीर प्रश्न नेहरूंनी नव्हे, तर राजा हरिसिंहने निर्माण केला.१४ महिने युद्ध झाले पण आपले लष्कर पाकिस्तानी सेना मागे हटवू शकले नाही. हे नेहरूंचे नव्हे, लष्कराचे अपयश आहे, याकडे द्वादशीवार यांनी लक्ष वेधले. हेमंत गोखले यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी विस्तृत विवेचन केले.