शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

कृषिमित्र पदाच्या भरतीची जाहिरात फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय ...

महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय कृषी विकास मिशन अंतर्गत महामंडळाद्वारे उच्च गुणवत्ता युक्त कृषी उत्पादनांना योग्य मूल्यावर उपलब्ध करण्यासाठी राज्यामधील पात्रतेच्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याची अखेरची तारीख ६ ऑगस्ट आहे.

प्रत्येक गावात एक पद, वय २२ ते ३८ वर्षे, पात्रता १२ वी उत्तीर्ण कार्यक्षेत्र ग्रामपंचायत स्तर, मासिक वेतन ८ हजार पाचशे अशी जाहिरात आहे. ही जाहिरात फसवी असून अशी कुठलीही जाहिरात कृषी विभागाने काढली नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. या फसव्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोट

अशा प्रकारची कोणतीही जाहिरात कृषी कृषिविभागातर्फे प्रसारित करण्यात आली नाही. ही जाहिरात चुकीची असून हे पद भरले जात नाही. हे पद भरण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागतो. तसेच त्या ग्रामपंचायतीत ठराव पास झाल्यानंतर गावातील माणूस निवडला जातो. प्रत्येक जिल्हा कार्यालयात आत्मा (अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) मार्फत ही भरती केली जाते.

- सपना ठाकूर, कृषी अधिकारी, हवेली तालुका