शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

कृषिमित्र पदाच्या भरतीची जाहिरात फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय ...

महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय कृषी विकास मिशन अंतर्गत महामंडळाद्वारे उच्च गुणवत्ता युक्त कृषी उत्पादनांना योग्य मूल्यावर उपलब्ध करण्यासाठी राज्यामधील पात्रतेच्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याची अखेरची तारीख ६ ऑगस्ट आहे.

प्रत्येक गावात एक पद, वय २२ ते ३८ वर्षे, पात्रता १२ वी उत्तीर्ण कार्यक्षेत्र ग्रामपंचायत स्तर, मासिक वेतन ८ हजार पाचशे अशी जाहिरात आहे. ही जाहिरात फसवी असून अशी कुठलीही जाहिरात कृषी विभागाने काढली नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. या फसव्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोट

अशा प्रकारची कोणतीही जाहिरात कृषी कृषिविभागातर्फे प्रसारित करण्यात आली नाही. ही जाहिरात चुकीची असून हे पद भरले जात नाही. हे पद भरण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागतो. तसेच त्या ग्रामपंचायतीत ठराव पास झाल्यानंतर गावातील माणूस निवडला जातो. प्रत्येक जिल्हा कार्यालयात आत्मा (अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) मार्फत ही भरती केली जाते.

- सपना ठाकूर, कृषी अधिकारी, हवेली तालुका