शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अकरावीची चौथी फेरी आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:03 IST

इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चौथ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (दि. ३) पासून सुरू होत आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. ४ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व २ भरता येईल.

पुणे : इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चौथ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (दि. ३) पासून सुरू होत आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. ४ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व २ भरता येईल. दरम्यान, तिसऱ्या फेरीत ५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, निवड झालेल्या ११ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही.केंद्रीय प्रवेश समितीकडून राबविण्यात येत असलेल्या या प्रवेश प्रक्रियेत तिसºया फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. तिसरी गुणवत्ता यादी दि. ३१ जुलैला जाहीर करण्यात आल्यानंतर, दि. २ आॅगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरविल्याचे दिसते. केवळ ५ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी मिळालेले महाविद्यालय अमान्य असल्याने पुढील फेरीसाठी प्रवेश घेण्याचे टाळले आहे. तर, ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला असून, २५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.चौथ्या फेरीसाठी ते पात्र ठरणार नाहीपहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते. त्यामुळे संबंधित प्रवेश न घेतलेले विद्यार्थी चौथ्या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार नाहीत. उर्वरित विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी दि. ३ व ४ आॅगस्ट रोजी आॅनलाइन अर्जातील भाग १ व २ भरता येईल. त्यानंतर दि. ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौथी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.

टॅग्स :Studentविद्यार्थी