शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पळसोशीत जनावरांच्या चाऱ्याची गंजी आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:41 IST

आग लावल्याचा संशय : पंचवीस हजारांहून अधिक नुकसान

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी येथील शेतकरी राजाराम खंडू म्हस्के यांनी घराशेजारी जनावरांसाठी साठवणूक करून ठेवलेल्या चाºयांच्या गजींना रात्रीच्या वेळी अज्ञातांनी लावलेल्या आगीत चारा, तसेच हरभरा जळून खाक झाला आहे. आधीच दुष्काळामुळे जनावरांना चारा मिळत नसताना चाºयांच्या गंजी खाक झाल्यामुळे जणू दुष्काळाता तेरावा अशी परिस्थिती पळसोशी येथे निर्माण झाली आहे.

तालुक्यात सध्या गवत कापणी उरकली असून, पुढील काळात उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांसाठी चारा मिळण्यासाठी गावागावांत गवतांच्या गंजी लावून चारा साठवणूक करून ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे विसगाव खोºयातील पळसोशीतील राजाराम म्हस्के यांनी दोन हजार गवत, नऊशे भात भेळा, चालू रब्बीतील १५ हरभरा भारे (दोन पोती हरभरा), घराशेजारील मोकळ्या जागेत साठवून ठेवला होता. या जनावरांच्या चाºयाला अज्ञातांनी रात्रीच्या वेळी आग लावल्याने जळून खाक आले.एका वर्षात ही दुसरी घटनामागील वर्षी येथील ग्रामदैवत वाघजाई माता मंदिरा पाठीमागे अज्ञातींनी दुचाकी पेटवून दिली होती. त्यात ती जळून खाक झाली. याचा तपास लागला नाही तोच ही जनावरांचा चारा पेटवून देण्याची दुसरी घटना घडली आहे.या आगीत एकूण २५ हजारांहून अधिक म्हस्के यांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीत तरुणांच्या सतर्कतेने शेजारील अनेक शेतकºयांची पिके व चारा वाचवण्यात आला आहे. नेरे, बाजारवाडी (ता.भोर) परिसरात अशा अनेक घटना घडत आहेत. या जळीताचा पंचनामा तलाठी, तसेच ग्रामस्थांनी केला असून या शेतकºयाला शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. या जळीताच्या प्रकारामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकºयांंमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

टॅग्स :Puneपुणे