शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 01:43 IST

आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.

कोरेगाव भीमा : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर काही दिवसांतच ती यशस्वीही झाली. मात्र या प्लॅस्टिकबंदीचे चटके या वर्षीच्या आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.दररोजच्या जनजीवनात निर्माण होणाºया कचºयामध्ये सत्तर टक्के प्लॅस्टिक असल्याने महाराष्ट्र शासनाने २३ जून रोजी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला. या प्लॅस्टिकबंदीचे सर्व थरांतून स्वागतही करण्यातआले. नागरिकांच्या दररोजच्या जीवनाचा भाग असलेल्या प्लॅस्टिकपासून मुक्ती होण्यास अनेकदा अडचणीही आल्या. मात्र हळूहळू प्लॅस्टिकबंदी यशस्वीही झाली आहे. मात्र, या प्लॅस्टिकबंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर यावर्षीच्या पालखी सोहळ्यात बसला आहे.सोहळ्यात पालखीबरोबर चालणाºया वारकºयांना वाटचालीमध्ये लागणारे साहित्य बरोबर असणाºया पिशवीमध्येअसते. वारकरी आपली कपडे, मोबाईल ठेवण्यासाठी व विसावा घेण्यासाठी प्लॅस्टिकची नितांत गरज असते, मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे वारकºयांचे हाल झाले आहेत.त्यामुळे शासनाने प्लॅस्टिकबंदी राबविण्यास विरोध नाही, मात्र पालखी सोहळ्यात वारकºयांना आवश्यक असणारी साधनांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय शोधण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.>वारकºयांची होतेय गैरसोयसंत ज्ञानेश्वरमहाराज व तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात सोहळाप्रमुखांनी सर्व दिंड्यांना थर्मोकोलच्या पत्रावळी, चहा, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ग्लासवर बंदी असल्याने पर्याय शोधण्याच्या सूचना केल्याने सर्वच दिंड्याप्रमुखांनी प्लॅस्टिकबंदी राबवीत स्टीलची ताटे व चहासाठी कागदी ग्लासचा वापर केला असल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या पालखी सोहळ्यात शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी झाली असल्याचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPandharpur Wariपंढरपूर वारी