शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भीमाशंकर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:27 IST

भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे.

अवसरी  - भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे. पाणीटंचाई व हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि इतर कारणामुळे साडेआठ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली .दत्तात्रयनगर पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा एकोणिसाव्या बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन कार्यक्रमाप्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, सुषमा शिंदे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, रमेश लबडे, शांताराम हिंगे, दगडू शिंदे, उत्तमराव थोरात, बाळासाहेब घुले, ज्ञानेश्वर गावडे, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब पडवळ, भगवान बोºहाडे, तानाजी जम्बुकर, ज्ञानेश्वर आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, रमेश कानडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते .हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे येणारा साखर हंगाम धोक्यात आला आहे. साखर बाजारभावातील चढ-उतार यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. असे सांगून दिलीप वळसे पाटील म्हणाले भीमाशंकर कारखान्याचा गळीत हंगाम १ आॅक्टोबर रोजी चालू करण्याचे धोरण आहे. कारखान्याने गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. हुमणी किड आणि पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कारखान्यांनी खर्चात काटकसर करावी. बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर व त्यांची पत्नी मंगल खालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी संत महंत यांचा सत्कार करण्यात आला .ह. भ .प. अशोक महाराज काळे, हिरामण महाराज कर्डिले ,शंकर महाराज शेवाळे, राजाराम महाराज जाधव , गणेश महाराज वाघमारे,माजी आमदार पोपटराव गावडे यांची भाषणे झाली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या