शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:01 PM

पावसाचे प्रमाण घटले : दर चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंद

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी परिसरात चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चारापिकांमुळे परिसर हिरवागार असून या चाºयाला मागणी वाढली आहे. चाºयाला दरही चांगला मिळत आहे. या परिसरात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडल्याने पशुधन जगवणे हा फक्त उद्देश शेतकºयांपुढे आहे. त्यामुळे कमी पाण्यात चाºयाची अधिक पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे.

कमी पाऊस पडल्याने या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अत्यंत अल्प पाण्यात शेतकरी चाºयाची पिके घेत आहे.शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे पशुधन जगवण्याची. गुरांच्या छावण्या सुरु होतील ही तर आशा शेतकऱ्यांची मावळली असून, सरकार शेतकºयांच्या गुरांसाठी चारा देणार आहे या आशेवर शेतकरी आहे. मात्र, सरकार हा निर्णय घेईपर्यंत तरी पशुधन जगविण्याची जबाबदारी शेतकºयांवर आहे. या परिसरात शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुष्काळी परिस्थितीत हे पशुधन कसे जगवायचे या चिंतेत शेतकरी आहे. दुष्काळामुळे पशुधन विकायचे झाले तर त्याला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.या परिसरात शेतकरी पाण्याच्या मुबलकतेनुसार हिरव्या चाऱ्याची पिके घेत असून त्यामुळे गुरांनाही हिरवा चार उपलब्ध होत असून त्यातून राहिलेला चारा शेतकरी विकत आहे. हिरव्या चाऱ्यांला दरही चांगला मिळत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज