शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा

By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST

शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,

खळद : शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन शिवतारे यांच्या हस्ते सासवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषिविकासाच्या नवनवीन पद्धतीचा उपयोग पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना होण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी जैविक तंत्रज्ञान, फलोत्पादन तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, सामाजिक वनीकरण, वाहतूक व कृषी उत्पादन हाताळणी, दळणवळण तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, साठवण गोडाऊन, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजार, कृषी अर्थसाहाय्य, कृषी संशोधन, ग्रामीण विकास, सहकार चळवळ, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादन व पशुसंवर्धन, याचबरोबर शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दिलीप यादव, निमंत्रक म्हणून भूषण ताकवले यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी आबा भोंगळे, अतुल म्हस्के, उमेश गायकवाड, रघुनाथ बोरकर, विवेक दाते, दत्तात्रय शिवतारे, सचिन भोंगळे, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. (वार्ताहर)