शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासावीत

By admin | Updated: July 6, 2017 02:34 IST

आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे

लोकमत न्यूज नेटवर्करांजणगाव गणपती : आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात  स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासली  पाहिजेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. निमगाव म्हाळुंगी येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘एकच लक्ष्य चार  कोटी वृक्ष’ उपक्रमांतर्गत विद्या विकास मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी फियाट कंपनीचे व्हाईस पे्रसिडेंट राकेश बावेजा, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, जि.प. सदस्या रेखाताई बांदल, गटविकास अधिकारी संदीप जठार, गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ, संस्थेचे सचिव रामचंद्र काळे, पं.स. सदस्य विजय रणसिंग, विक्रम पाचुंदकर, दौलत शितोळे, सरपंच चागुंणा काळे, उपसरपंच महेंद्र रणसिंग, प्राचार्य दिलीप पवार, किरण काळे, दादासाहेब रणसिंग, आबासाहेब शितोळे, कानिफ गव्हाणे, तेजस यादव तसेच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बांदल, उमाप, बावेजा यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले.  किरण काळे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य दिलीप पवार यांनी आभार मानले.दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प देसाई म्हणाले, की शासनाने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून गावातून हातात फलक घेऊन टाळमृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढली होती. शालेय परिसरात विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.