शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

'शिक्षणमंत्री बदलण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:06 IST

या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत

पुणे : या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भाजपाला खडे बोल सुनावत ‘महाराष्ट्राचे शिक्षणक्षेत्र शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याशिवाय बदलणार नाही,’ अशा शब्दातं राज्य सरकारवर टीका केली.पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे पत्रकार श्रीधर लोणी यांना गोºहे यांच्या हस्ते ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकार जयश्री बोकील, सुहास सरदेशमुख व महेश तिवारी यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भाग्यश्री चौथाई व चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी होते.‘व्यक्ती चांगली असली तरी सुधारणा होत नाही. मांडलेले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,’ अशी टीका करून डॉ. गोºहे पुढे म्हणाल्या, की आर्थिक क्षमता असलेलेच व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतात. शिक्षणक्षेत्रात दुकानदारी वाढली आहे. शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढवावा लागेल. हल्ली लोकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.विकासाकडेही पाहिले पाहिजे. केवळ सरकार नाही, तर पत्रकार आणि सामान्य माणूसही चुकत असतो, अशी भूमिका लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली.जीभ व लेखणी निर्भय असेल तर आपण बोलू शकतो. राजकीय सत्तेपेक्षा वैचारिक सत्ता महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालनकेले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेShiv Senaशिवसेना