शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'शिक्षणमंत्री बदलण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:06 IST

या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत

पुणे : या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भाजपाला खडे बोल सुनावत ‘महाराष्ट्राचे शिक्षणक्षेत्र शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याशिवाय बदलणार नाही,’ अशा शब्दातं राज्य सरकारवर टीका केली.पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे पत्रकार श्रीधर लोणी यांना गोºहे यांच्या हस्ते ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकार जयश्री बोकील, सुहास सरदेशमुख व महेश तिवारी यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भाग्यश्री चौथाई व चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी होते.‘व्यक्ती चांगली असली तरी सुधारणा होत नाही. मांडलेले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,’ अशी टीका करून डॉ. गोºहे पुढे म्हणाल्या, की आर्थिक क्षमता असलेलेच व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतात. शिक्षणक्षेत्रात दुकानदारी वाढली आहे. शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढवावा लागेल. हल्ली लोकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.विकासाकडेही पाहिले पाहिजे. केवळ सरकार नाही, तर पत्रकार आणि सामान्य माणूसही चुकत असतो, अशी भूमिका लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली.जीभ व लेखणी निर्भय असेल तर आपण बोलू शकतो. राजकीय सत्तेपेक्षा वैचारिक सत्ता महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालनकेले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेShiv Senaशिवसेना