शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कर्तव्यनिष्ठ शिक्षणप्रसारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच ...

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच काळात कराचीत दंगल उसळली. हिंदू कुटुंबे भारतात परतू लागले. भारतात परतणाऱ्या अनेकांनी देशपांडे गुरुजींनाही बरोबर येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती मान्य केली नाही.

गुरुजींचे घर शाळेशेजारीच होते. काही स्थानिक दंगलखोरांना ते घरात असल्याची चाहूल लागली. पंधरा वीस जणांची टोळी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युसूफ शेखच्या कुटुंबाला गुरुजींबद्दल मोठा आदर होता. हल्ल्याची कुणकुण लागताच युसूफ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, परिस्थिती बिकट आहे. तुम्ही खोलीबाहेर येऊ नका. मी तुम्हाला मुंबईला जाणाऱ्या बोटीचं तिकीट आणून देतो. बोटीपर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारीही माझी."

जाज्वल्य कर्तव्यबुद्धी असलेले देशपांडे गुरुजी त्याला म्हणाले, “मी शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझ्या जागेवर स्थानिक मुख्याध्यापक येत नाहीत, तोपर्यंत मला कराची शहर सोडता येणार नाही. माझं काय होईल याची मला पर्वा नाही. तूही माझी काळजी करू नकोस."

आपल्या कर्तव्याप्रती प्रसंगी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणाऱ्या जनार्दन देशपांडे यांच्यासारखा ध्येयवादी कर्तव्यनिष्ठ शिक्षक विरळाच, नाही का!

- प्रसाद भडसावळे