शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल

By admin | Updated: March 27, 2017 02:04 IST

कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर

नारायणपूर : कांदा हे नगदी पीक असल्याने छोटा-मोठा शेतकरी शक्यतो हेच पीक घेतो. कांदा हा कधी शेतकऱ्यांना हसवतो तर कधी रडवतो. सध्या कांद्याचे बाजारभाव गडगडले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे.उदाचीवाडी (ता.पुरंदर) येथील शेतकरी काका ज्ञानदेव कुंभारकर व कुंडलिक मेमाणे यांनी यावर्षी त्यांच्या सव्वा एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले. अगदी लहान मुलांना जपावे तसे पिकाला जपले. अगदी लागवडीपासून शेत तयार करण्यासाठी, कांद्याची रोपे, कांद्याची लागवड करण्याची मजुरी, विविध तणनाशके, औषधाचा खर्च, विकतचे पाणी चार वेळा घेतले, एका वेळच्या पाण्याला १७०० ते १८०० रु. खर्च होत होता. त्यानंतर खुरपणी, वीजबिल व इतर खर्च मिळून ४७ हजार रुपये खर्च झाला. त्यांनतर कांदाकाढणी मजुरी, कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, वाहतूक खर्च वेगळाच. शिवाय घरच्या माणसांची मजुरी यात धरली नाही, असे काका ज्ञानदेव कुंभारकर यानी सांगितले. कोल्हापूर मार्केट येथे कांदा विक्रीसाठी नेण्यात आला. मात्र बाजारभाव मिळाला १०० किलोस ४५० ते ५२० रु.,हाती आले ४७ हजार आणि खर्च झालाय काढणीपूर्वी ४८ हजार रुपये. कांदा बारदाणा पिशवी जवळपास ८ हजार रु. खर्च, गाडीभाडे विकतच्या पाण्याचे ७२०० आणि घरच्या माणसांची मजुरी धरलीच नाही. म्हणजे सरसरी २१ हजार रुपयांच्यावर तोटा झाला आहे. हे एवढे मोठे नुकसान कधीच भरून न निघणारे आहे. पाणी नाही म्हणून शेतात नवीन विहीर खोदली, लाखो रुपये खर्च झाला, मात्र पाणी काही लागलेच नाही. विहिरीला जवळपास ७ लाख रुपये खर्च केला असल्याचे कुंडलिक मेमाणे यांनी सांगितले. कांद्याला सरकारने हमीभाव द्यावा तरच छोटा कांदा उत्पादक शेतकरी जगेल. नाहीतर आता विदर्भ, मराठवाडासारख्या पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होतील. सरकारने कांद्याच्या दरात हमीभाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे.