शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि पिंपरीतील तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 19:48 IST

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि पिंपरीतील तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त

पिंपरी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र थैमान घातले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या पथकाने पहिल्या तीन रुग्णांना जीवनदान दिले. कोरोना मुक्त येते. वायसीसीएम रुग्णालयातील देवदूताचे सर्व स्तरातून कवतुक होत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे संत तुकाराम नगर येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे. हे रुग्णालय सामान्य, कामगार, कष्ट्करी वर्गासाठी जीवनदायिनी ठरलं आहे. 2009 मध्ये ज्यावेळी भारतात स्वाइन फ्लू आला होता. त्यावेळी पुण्यात थैमान घातले होते. त्यावेळी वायसीएम मधील डॉक्टरांच्या टीमने अत्यत चांगले काम केले होते. या टीम च राज्यसरकारने ही कवतुक केले होते. 

मार्चला पहिली आठवड्यात कोरोना पुण्यात आला त्यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे, आरोग्य अधिकारी डॉ अनिल रॉय, महाविद्यालय प्रमुख डॉ राजेश वाबळे याची बैठक झाली आणि कोरोना साठी कोणती टीम असावी अशी चर्चा झाली.त्या नंतर स्वाईन फ्लू च्या कालखंडात काम केलेली टीम ही एक्सपर्ट आहे त्याच्यावरच जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. आणि वायसीसीएम मध्ये विलगिकरण वॉर्ड तयार करण्यात आला. सुरुवातीला दहा बेडची व्यवस्था करण्यात आली. 11 मार्चला दुबईहून आलेल्या तीन मित्रांना ऍडमिट करण्यात आले. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर ते तिघे मित्र कोरोना पाझिटिव्ह आले. मग त्यांना कोरोना उपचारासाठी तयार केलेल्या वार्डात दाखल केले. 14 दिवस या रुग्णावर टीमने दिवस रात्र न पाहता उपचार केले. केवळ उपचारच नाही तर रुग्णाचे मनोदर्य वाढविले आणि ते रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 कोरोनाचा सामना करणासाठी सज्ज असलेल्या टीममध्ये डॉ विनायक पाटील, डॉ हेमंत सोनी, डॉ किशोर खिलारे, डॉ नरेंद्र काळे, डॉ अक्षय शेवाळे, डॉ अखिल पाटील, परिचारिका टीम प्रमुख शोभा टिळेकर यांचा समावेश आहे. वरिष्ठ, कनिष्ठ अशा डॉक्टर टीम सज्ज आहे.

 

डॉ विनायक पाटील यांनी पहिल्या तीन रुग्णावर कसे उपचार केले याचे अनुभव कथन केले. आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगितले.डॉ पाटील म्हणाले, "दुबईहून आलेल्या तीन मित्र उपचारासाठी दिनांक 11 मार्चला पिपरी मधील वायसीसीएम मध्ये आले होते. त्यांचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल. ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात तयार केलेल्या विलगिकरन वार्डात दाखल केले. त्यानंतर त्या तिघांना जो त्रास होत आहे त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना जेवण देणे, दररोज तपासणी करणे, डब्लूएकवो च्या गाईडलाईन नुसार उपचारपद्धती अवलंबली. त्यानंतर यातील।एक रुग्णाची घरातील काही माणसेही पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यावरही उपचार सुरू होते. या काळात या रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्नही आमच्या टीमने केला. स्वाइन फ्लू च्या कालखंडात असणारा स्टाफ हा च  कोरोनाशी लढा देण्यास सज्ज होता. सगळे डॉक्टर, परिचारिका, बिव्हिजिचे स्वच्छता कर्मचारी यांनी सर्वांनी चांगले काम केले. 14 दिवस उपचार केल्यानंतर त्यांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी दोनदा पाठविलं, ते निगेटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णांना आज घरी सोडले आहे. मात्र त्यांनी आणखी दोन आठवडे घरीच रहायचं आहे. कोरोनाचे मोठे संकट आपल्या समोर आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सरकारच्या सूचनेनुसार घरीच राहायचं आहे. सामाजिक संपर्क टाळायचा आहे. तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकू. प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घावी."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या