शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST

पुणे : पाकिस्तान आणि चीनने भारताची बळकावलेली जमीन परत द्यावी, याकरिता मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मंगळवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंचाचे ...

पुणे : पाकिस्तान आणि चीनने भारताची बळकावलेली जमीन परत द्यावी, याकरिता मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मंगळवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. लतीफ मगदूम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.

मंचातर्फे संपूर्ण देशभरात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत १० जानेवारीपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारताचा अधिकृत भाग म्हणजे पाकव्याप्त जम्मू, काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान हा भारताचा भू-भाग ताब्यात घेतला आहे. तसेच अकसाईचीन हा भू-भाग चीनने काबीज केलेला आहे. तो संपूर्ण भारताचा भू-भाग भारताला परत द्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने भेटून जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या शिष्टमंडळात मंचाचे प्रदेश संयोजक अली दारूवाला, महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक मिनाज शेख, संयोजक राजू तांबोळी, युनुस मगदूम, राजू शेख, निजाम खान, श्रीनिवास कांबळे आदींचा समावेश होता.