शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा

By admin | Updated: March 29, 2017 02:00 IST

व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे

पुणे : व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे. आजवर आरक्षणावर केवळ राजकारण केले गेले. ज्या समाजाला आरक्षण आहे, त्याच समाजातील नेतृत्वाने हा प्रश्न भिजत घोंगड्यात ठेवला. समाजाला प्रश्नांत गुंतवून, गुरफटून ठेवायचे, त्याचे राजकारण करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची असे न करता, यापुढील काळात समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा लागेल. जाती-धर्मापलीकडे जाऊन काम केले तरच समाज स्वीकारेल. भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे, याचे भान एव्हाना सर्वांना आलेच असेल, असे मत मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. सासवड माळी शुगर फॅक्टरीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील माळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट बोलत होते. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, समाज कल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, मोहन लांडे, आदी उपस्थित होते. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे राजेंद्र गिरमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैशाली बनकर, बापुसाहेब कर्णे गुरुजी, योगेश ससाणे, प्रिया गदादे-मेढे, लता धायरकर, रुपाली धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, ‘पदापेक्षा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम केल्यास पदानंतरही समाज आपल्याला स्मरणात ठेवतो. आज आपण विद्यमान पदाधिकारी आहोत. परंतु, समाज केंद्रस्थानी ठेऊन समाजातील सर्वात शेवटच्या माणसाच्या विकासात हातभार लावणे आवश्यक आहे.’