शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा

By admin | Updated: March 29, 2017 02:00 IST

व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे

पुणे : व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे. आजवर आरक्षणावर केवळ राजकारण केले गेले. ज्या समाजाला आरक्षण आहे, त्याच समाजातील नेतृत्वाने हा प्रश्न भिजत घोंगड्यात ठेवला. समाजाला प्रश्नांत गुंतवून, गुरफटून ठेवायचे, त्याचे राजकारण करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची असे न करता, यापुढील काळात समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा लागेल. जाती-धर्मापलीकडे जाऊन काम केले तरच समाज स्वीकारेल. भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे, याचे भान एव्हाना सर्वांना आलेच असेल, असे मत मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. सासवड माळी शुगर फॅक्टरीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील माळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट बोलत होते. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, समाज कल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, मोहन लांडे, आदी उपस्थित होते. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे राजेंद्र गिरमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैशाली बनकर, बापुसाहेब कर्णे गुरुजी, योगेश ससाणे, प्रिया गदादे-मेढे, लता धायरकर, रुपाली धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, ‘पदापेक्षा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम केल्यास पदानंतरही समाज आपल्याला स्मरणात ठेवतो. आज आपण विद्यमान पदाधिकारी आहोत. परंतु, समाज केंद्रस्थानी ठेऊन समाजातील सर्वात शेवटच्या माणसाच्या विकासात हातभार लावणे आवश्यक आहे.’