शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा

By admin | Updated: March 29, 2017 02:00 IST

व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे

पुणे : व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे. आजवर आरक्षणावर केवळ राजकारण केले गेले. ज्या समाजाला आरक्षण आहे, त्याच समाजातील नेतृत्वाने हा प्रश्न भिजत घोंगड्यात ठेवला. समाजाला प्रश्नांत गुंतवून, गुरफटून ठेवायचे, त्याचे राजकारण करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची असे न करता, यापुढील काळात समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा लागेल. जाती-धर्मापलीकडे जाऊन काम केले तरच समाज स्वीकारेल. भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे, याचे भान एव्हाना सर्वांना आलेच असेल, असे मत मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. सासवड माळी शुगर फॅक्टरीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील माळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट बोलत होते. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, समाज कल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, मोहन लांडे, आदी उपस्थित होते. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे राजेंद्र गिरमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैशाली बनकर, बापुसाहेब कर्णे गुरुजी, योगेश ससाणे, प्रिया गदादे-मेढे, लता धायरकर, रुपाली धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, ‘पदापेक्षा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम केल्यास पदानंतरही समाज आपल्याला स्मरणात ठेवतो. आज आपण विद्यमान पदाधिकारी आहोत. परंतु, समाज केंद्रस्थानी ठेऊन समाजातील सर्वात शेवटच्या माणसाच्या विकासात हातभार लावणे आवश्यक आहे.’