शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुण्यात नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:26 IST

कार्यालयीन जागांचा अभाव; ३ वर्षांपासून प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले, अहवालातील निष्कर्ष

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पुण्यामध्ये कार्यालयांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्याने रोजगार निर्मितीमध्ये घट होत आहे. यामुळे यावर्षी पुण्यात नोकºयांचे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे होत आहे. २0१५ मध्ये नोकºयांची निर्मिती १५ टक्क्यांनी कमी झाली होती. नाइट फ्रैंकच्या ‘इंडिया रियल एस्टेट रेसिडेंशिअल एंड आॅफिस जानेवारी—जून २0१८’ या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.पुण्यात २0१८ मध्ये 0.२५ मिलियन चौरस मीटर कार्यालयीन जागा उपलब्ध झाली. सहा महिन्यांत इतकी जागा मिळणे ही मोठी बाब आहे परंतु ती रोजगारनिर्मितीसाठी अतिशय अपुरी आहे. २0१५ मध्येही उपलब्ध झालेली 0.९२ मिलियन चौरस मीटर जागा अतिशय कमी होती. अहवालाचील माहितीनुसार पुण्यात आयटी व त्यावर आधारित क्षेत्र (आयटीईएस) सर्वात मोठे आहे. कार्यालयासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याचा प्रतिकूल परिणाम रोजगारांवर होत आहे. व्यावसायिक प्रकल्प तयार होण्यातच बराच काळ जातो. त्यानंतर कार्यालयीन जागा मिळाली तरी आवश्यक व्यवस्था तयार करण्यात तीन ते चार वर्षे जातात. तोवर नोकºयांची निर्मिती होत नाही.बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, इन्शुरन्स क्षेत्र यांनी गेल्या १८ महिन्यांत आपले लक्ष पुण्यावरच मोठ्या प्रमाणात केंद्रित केल्याचे दिसत आहे. शिवाय आयटी-आयटीईएस यांनी जागा घेऊनच ठेवल्या आहेत. आसपासच्या बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागांत देवाण-घेवाणीचे ६७ टक्के व्यवहार पूर्ण झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेjobनोकरी