शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपयश झाकण्यासाठी घेतलेला निर्णय

By admin | Updated: November 10, 2016 01:15 IST

परदेशात पाठविलेला काळा पैसा परत भारतीय चलनात आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या बचत खात्यामध्ये १५ लाख ठेवू अशा पोकळ वल्गना करुन सत्तेवर

पिंपरी : परदेशात पाठविलेला काळा पैसा परत भारतीय चलनात आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या बचत खात्यामध्ये १५ लाख ठेवू अशा पोकळ वल्गना करुन सत्तेवर आलेले भाजपा सरकार मागील दोन वर्षांच्या काळात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे, माध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी साप सोडून भुई धोपटण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणिबाणी लागू झाली आहे, असे पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे सचिन साठे यांनी सांगितले. हुकूमशाही पद्धतीने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेसह, शेतकरी, उद्योजक तसेच व्यापारी व्यावसयिकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. आगामी काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेताना सर्वसामान्य लोकांचा विचार झालेला नाही. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील महिनाभर बँकेमध्ये गर्दी होईल. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी या निर्णयाचा उत्पादन व सेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणिबाणी लागू झाली आहे. सर्वसामान्यांचे हाल होत आहे. (प्रतिनिधी)