शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कबुतरांची वाढती संख्या धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:14 IST

‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण वाढले

पुणे : नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना धान्य टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे गेल्या वर्षभरात पुण्यात कबुतरांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली असून, पुणेकरांच्या आरोग्यासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात दिला आहे. यंदा प्रथमच महापालिकेने शहरातील विविध समस्यांमध्ये कबुतरांचा समावेश केला आहे.पुणे शहरात गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने ओंकारेश्वर मंदिर परिसर, सारसबाग, नदीपात्र रस्ता, केईएम हॉस्पिटल या भागासह उपनगरांमध्ये देखील काही भागांमध्ये कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पर्यावरण अहवालात नोंदवली आहे. पुणेकरांकडून काही चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना खायला धान्य टाकले जाते. परंतु यांचे विपरीत परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील उच्च इमारतीच्या गच्ची, दाट वस्तीत व अडगळीच्या ठिकाणी कबुतरांचा वावर वाढला आहे. यामुळे गेल्या एक-दोन वर्षांत कबुतरांच्या विष्ठेमुळे पुणेकरांना ‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्णदेखील वाढत असल्याचे सर्वेक्षण नोंदविले आहे. तसेच कबुतरांच्या विष्ठेच्या उग्र वासामुळेदेखील पुणेकर प्रचंड त्रस्त झाले आहेत.फुप्फुसाच्या विकारांमध्येही वाढकबुतरांची पिसे व विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया’ हा आजार होण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. या शिवाय फुप्फुसाचे इतरही आजार बळावत असून यात फुप्फुसाचा आकार कमी होणे, शरीराला आॅक्सिजन कमी मिळणे, धाप लागणे, वेळप्रसंगी व्हेंटिलेटरवर लावण्याची देखील वेळ येत असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :pigeonsकबुतरHealthआरोग्य