शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अवकाळीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST

यावर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता त्यातच बी टाकल्यावर पावसानेही मोठे नुकसान झाले होते व आता लागवडी केल्यानंतर ...

यावर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता त्यातच बी टाकल्यावर पावसानेही मोठे नुकसान झाले होते व आता लागवडी केल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकाचे बुरशीजन्य रोगामुळे अगोदरच मर होत होती त्यातच हा अवकाळी पाऊस झाल्याने व रात्रभर कांदा पिकात पाणी साचून राहिल्याने कांद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येणार असल्याचे शेतकरी महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

वडगाव कांदळी(ता. जुन्नर) येथील बाबाजी मारुती मुटके या शेतकऱ्याचा २ एकर ऊस अवकाळी पावसाने भुईसपाट झाला आहे. त्यांच्या दहा महिने वयाच्या दोन एकर उसाला ५० हजार रुपये खर्च करून ऊस पीक घेतले होते. परंतु या पावसाने ऊस पीक पूर्णपणे खराब झाले आहे. टोमॅटो बागेत पावसाचे पाणी साचून व बाग पडून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचा कृषी विभागाने ताबडतोब पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बाबाजी मुटके यांनी केली आहे.

१० बेल्हा