शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वृक्षतोडविरोधी कायद्यात गंभीर शिक्षेची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 03:23 IST

पाच जिल्ह्यांत तीन महिन्यात साडेपाच कोटी लागवड

पुणे : वृक्षतोडविरोधी कायद्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे असे अर्थमंत्री तथा वन, पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत मुनगंटीवार यांनी पुण्यात पुण्यासह ५जिल्ह्याची बैठक घेतली व तीन महिन्यात ५ कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले.

मुनगंटीवार म्हणाले, एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के वनआच्छादन असणे गरजेचे आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के आहे. ते वाढावे यासाठी सलग ४ वर्षांपासून वन विभाग वृक्षारोपणाची मोहिम पावसाळ्यापूर्वी काही महिने आधी राबवत आहे. त्यामुळे राज्याचे वन आच्छादन क्षेत्र २७३ चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्य सरकारने सन २०१७ ते २०१९ दरम्यान राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. २०१९ मध्ये १जुलै ते ३० सप्टेबर दरम्यान ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीपैकी वृक्ष जगण्याचे राज्यातील प्रमाण ८६ टक्के असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, नागपूर येथे एक कमांड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची सर्व अद्ययावत माहिती छायाचित्रांसहित दिसते. जुलै ते सप्टेंबर च्या वृक्षरोपण कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये वृक्षारोपणाचे सगळे नियोजन चुकलेले आहे, गरज नसताना वृक्षारोपण केले जात आहे असा आरोप माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी केला आहे. त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले,कोणी काहीही आरोप केले तरी वृक्षारोपण सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार