शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: October 4, 2014 02:23 IST

वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुणो : वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 25 सप्टेंबरला घडलेल्या या दुर्घटनेत एका महिलेसह तरुणाचा विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला होता.
सह कार्यकारी अभियंता विक्रांत मोहन ओहोळ (रा. अशोकनगर,  खडकी), उप कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय (रा. कोथरुड) व लाईनमन पांडुरंग भाऊ ठोंगिरे (रा. भारतमातानगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
पोलीस उपनिरीक्षक मोहन कालगुडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास अंडी उबवणी केंद्राच्या पश्चिमेकडील रस्त्यावरील एमईएस गॅरीसन इंजिनीअरिंग कंपनीच्या मेनगेटसमोरच्या बाजूला झाडाची फांदी पडून वीज वाहिनी तुटून खाली पडलेली होती. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पुलाखाली पाणी साचले होते. 
पुनम ¬षिकेश जोशी (33, रा. बाणोर) दुचाकीवरुन खडकी  पुलाखालून जात होत्या. पाण्यामुळे गाडी बंद पडल्याने त्या गाडी ढकलत नेत असताना तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडला. विजेचा धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अतिक भगवान शिंदे (25, रा. 8 मुळा रोड, खडकी) याचाही जीव गेला. 
अतिकच्या नातेवाइकांनी दुर्घटनेच्या दुस:या दिवशी 
मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन 
केले होते. (प्रतिनिधी)