शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींमध्ये लसीकरणावरून असलेला वाद नागरिकांच्या जिवाशी, नागरिकांना पायपीट, भरउन्हात उभे राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून ...

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून वेटिंगसाठी भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर ऑब्झर्वेशनसाठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफसाठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंगसाठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधीच्या वादातून हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटीमध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार झाला. आपण नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे भानही लोकप्रतिनिधींना राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या या वादाला अधिकारीही बळी पडत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज हजारो रुग्ण तपासणी आणि उपचासाठी येत असून लसीकरण केंद्र येथे हलविल्यामुळे गर्दीत वाढ झाली असून. शिवाय, रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येत आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी वाढण्याची शक्यता आहे

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना ऑब्झर्वेशनसाठी बसण्याचीही जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वेटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याच जागेत छोटा मांडव टाकण्यात आला आहे. यामुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चारचाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून तेथून चालत आणण्याची कसरत करावी लागत आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने भर पुणे-नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.

आयसीएमआरच्या नियमानुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे, त्याच जागेत सेंटर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ते तेथे हलविले. बी. जे. एस. येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल, असे ही ते म्हणाले