शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

गांधींच्या विचारानेच काँग्रेस पुढे जाईल

By admin | Updated: January 31, 2015 01:06 IST

उक्ती प्रमाणे कृती’ करण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. हाच विचार काँग्रेसने पुढे नेल्यास विजयाचा पाया घातला जाईल

पुणे : ‘उक्ती प्रमाणे कृती’ करण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. हाच विचार काँग्रेसने पुढे नेल्यास विजयाचा पाया घातला जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री नाराणय राणे यांनी व्यक्त केले. तसेच, निवडणुकीत पराभव का झाला, याचे नेते व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसभवन येथून ‘महात्मा गांधी विचार अभिवादन’ यात्रेचा प्रारंभ नारायण राणे यांच्या हस्ते झाला. त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे चिटणीस शौराज वाल्मिकी, सहप्रभारी बालाराम बच्चन, युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक मुकारी अलगुडे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी, अंजनी निम्हण, शिवा मंत्री, उमेश कंधारे,हरजितसिंग बेदी आदी उपस्थित होते. नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन आडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)