शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

गांधींच्या विचारानेच काँग्रेस पुढे जाईल

By admin | Updated: January 31, 2015 01:06 IST

उक्ती प्रमाणे कृती’ करण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. हाच विचार काँग्रेसने पुढे नेल्यास विजयाचा पाया घातला जाईल

पुणे : ‘उक्ती प्रमाणे कृती’ करण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. हाच विचार काँग्रेसने पुढे नेल्यास विजयाचा पाया घातला जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री नाराणय राणे यांनी व्यक्त केले. तसेच, निवडणुकीत पराभव का झाला, याचे नेते व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसभवन येथून ‘महात्मा गांधी विचार अभिवादन’ यात्रेचा प्रारंभ नारायण राणे यांच्या हस्ते झाला. त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे चिटणीस शौराज वाल्मिकी, सहप्रभारी बालाराम बच्चन, युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक मुकारी अलगुडे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी, अंजनी निम्हण, शिवा मंत्री, उमेश कंधारे,हरजितसिंग बेदी आदी उपस्थित होते. नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन आडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)