शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गोवा-मुंबई मार्गाचे काम पूर्ण करावे

By admin | Updated: August 4, 2016 06:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली.

पिंपरी : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७चे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे कामाचे नियोजन केले होते. पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी देखील संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. खासदार बारणे म्हणाले, ‘‘संपूर्ण देशामध्ये रस्ते विकास मंत्रालयाकडून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरील काम मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरूआहे. याचा फटका सदरच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थी व गोवा, अलिबाग, रायगड, सिंधुदुर्ग या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या संबंधी नागरिकांनी तक्रारी केल्या. पाच वर्षांपासून या कामामध्ये प्रगती नसल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना या असुविधांचा त्रास सहन करावा लागत आहे.’’ (प्रतिनिधी)