शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संगमबेटाला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:39 IST

स्वच्छतेची आवश्यकता : डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव सांडस : येथील रांजणगाव सांडस-वाळकी येथील मुळा-मुठा भीमा नदीच्या संगमबेटाला जलपर्णीने विळखा घातला आहे. चालू वर्षीचा पावसाळ्यात पाणी हे नदीपात्रात आले व वाहून गेले. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी पारगाव येथील बंधाऱ्याला प्लेटा टाकण्यात आल्या. प्लेटा टाकून १५ दिवस झाले. तसेच भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे मुळा-मुठा भीमा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. वाहणाºया पाण्याचा प्रवाह अडविला गेल्यामुळे वाहणारे पाणी पात्रात स्थिर झाले. या पाण्यावर तेलकट तवंग जमा झालेला दिसत आहे.

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे मैला मिश्रीत पाणी, याच भागातील औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी, हे प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. या पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनिक तवंग साचले आहे. त्यातच जलपर्णीची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. थोड्याच दिवसात नदीपात्राला जलपर्णीने व्यापले आहे. जलपर्णी वीज पंपाच्या फुटबॉलला अडकल्याने ती काढण्यासाठी शेतकरी नदीपात्रात रात्री अपरात्री उतरतात. पंपाद्वारे नेलेल्या पाण्याचा शेतात फेस तयार होत आहे. पाण्याला दुगंर्धी येत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीच्या काठावरील शिरुर तालुक्यातील राक्षे वाडी, रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, सादल गाव, मांडवगण फराटे, बाभूळसर, तर दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील कान गाव, नान गाव, पारगाव, तर मुळा मुठा नदीच्या काठावरील देलवडी, पिंपळ गाव राहू, या नदीच्या काठावरील गावांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :Puneपुणे