शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली, नाशिक येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:13 IST

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे़

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे़ राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते़बंगालचा उपसागर, तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार वृष्टी होत आहे़ पुढील दोन दिवस हा पाऊस राहणार आहे़ पंजाब आणि उत्तर राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे़पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे़ मराठवाड्यातील काही भागातही शनिवारच्या तुलनेत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुणे शहरात रविवारी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे़प्रमुख शहरांतील किमान तापमानपुणे १३, जळगाव १४़४, कोल्हापूर १९़३, महाबळेश्वर १४़२, मालेगाव १५़४, नाशिक १२़२, सांगली १८़६, सोलापूर १५़९, मुंबई २४़५, सातांक्रुझ २२़६, अलिबाग २२़३, रत्नागिरी २२़३, पणजी २३, डहाणु २०़२, उस्मानाबाद १२़५, औरंगाबाद १५, परभणी १४़५, नांदेड १६़२, अकोला १६़५, अमरावती १६़४, बुलढाणा १६़२, ब्रम्हपुरी १५़३, चंद्रपूर १८़६, गोंदिया १५, नागपूर १५़२, वाशिम १५़८, वर्धा १५़५, यवतमाळ १४़५़(अंश सेल्सिअस)