शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वेल्ह्यातील आधार केंद्र बंद

By admin | Updated: July 27, 2015 04:01 IST

वेल्हे तालुक्यातील आधार कार्ड योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद असून कार्ड काढता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील आधार कार्ड योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद असून कार्ड काढता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे या ठिकाणी आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले. वेल्हे तालुक्यातील आधार काढण्यासाठीची योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. वेल्हे तालुक्यातील गावे अतिशय दुर्गम व डोंगरदऱ्यात वसलेली आहेत. आधार कार्ड योजना वेल्ह्यात सुरू झाल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. कोणतीही दळवळणाची साधने नसताना नागरिकांनी वेल्ह्यात रांगा लावून आधार कार्ड काढले होते. परंतु अद्यापही तालुक्यातील हजारो नागरिक आधार कार्डापासून वंचित राहिले आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून वेल्ह्यातील आधार कार्ड काढण्याची योजना बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच पंचायत समितीमधील विविध योजना व गॅसधारक सबसिडीपासून वंचित राहिले आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरूआहेत. काही उमेदवारांना आधार कार्ड नसल्याने अर्ज भरता आले नाहीत. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यक आहे. विद्यालयांनी आधार कार्ड अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीत. या अडचणी दूर करण्यासाठी येथे केेंद्राची मागणी होत आहे.