शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:29 IST

जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती.

ठळक मुद्देएसटी बससेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना

वालचंदनगर : पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांचा २००१ मध्ये खुन झाला होता. या खुनातील तीन आरोपींना हायकोर्टाने २००६ मध्ये इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, हे तीनही आरोपी वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींचा जामीन हायकोर्टाने रद्द करावा म्हणून वालचंदनगर बंद ठेवण्यात आले असताना अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केली. या कारणाने बारामती आगारातील संबंधित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना सहन करावा लागला. याप्रकरणी आगार प्रमुखांकडे चौकशी केली असता शासकीय महामंडळातील एस.टी बसवर कोणत्याही प्रकारचे कारण नसताना तोडफोड होत असल्यामुळे नुकसान होण्याऐवजी एसटी बस गाड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी (२५मे) दुपारी दोन वाजता पुन्हा प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्यात आल्याचे बारामती आगारातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :IndapurइंदापूरTravelप्रवासBaramatiबारामती