शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पगार देणे शक्य नसतानाही ‘छत्रपती’ची १८० कामगारांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ...

बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. यादव यांनी कारखान्याच्या कारभारावर आक्षेप घेत काही बाबी उघड केल्या आहेत. राज्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पहिला कारखाना आहे, जेथे सेवा निवृत्तीनंतर निधन झालेल्या कार्यकारी संचालकाच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियम डावलून नोकरी दिली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. ‘सहकार’ शेतकरीवर्गाला सुखाने जगू देणार नाही याची हमी देणारा ‘छत्रपती’ राज्यातील एकमेव कारखाना असल्याचा टोला लगावत त्यांनी सर्व संचालक मंडळाला दंडवत घातले आहे.

नेत्यांनी सभासदाना जो शब्द दिला होता. त्या प्रमाणे ते वागले असल्याचे यादव यांनी या पोस्टमध्ये उपरोधिकपणे नमूद केले आहे. मागील वर्षी आपल्या परिसरातील इतर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना २८०० ते ३००० पर्यंत सरासरी दर दिला आहे. मात्र, आपल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखानाच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाला २२५० रुपये इतका भरघोस दर मिळाला. कारखान्यात केलेल्या या कारभारामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यामान संचालक मंडळाला विशेष आधिकार वापरुन आणखी ५ वर्षे मुदत वाढ द्यावी, मोदी सरकारने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदासाठी आणखी एक कायदा करावा, असा उपरोधिक टोलादेखील यादव यांनी संचालक मंडळाला लगावला आहे.