शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चासकमानचे दरवाजे केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:19 IST

पाऊस झाला कमी : कालव्याद्वारे ६०० क्युसेक्सने पाणी सोडले

चासकमान : खेड सह शिरुर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे पाचही दरवाजे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता बंद करण्यात आले. हे धरण ५ आॅगस्टला शंभर टक्के भरले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरासह कळमोडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात संततधार पडत असलेल्या पावसामुळे आरळा नदीबरोबरच भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून अधूनमधून सांडव्याद्वारे विसर्ग वाढविण्यात येत होता. परंतु मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरींवर सरी वगळता पावसाने दडी मारल्याने धरणाचे पाचही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तसेच शिरूर तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण असल्याने म्हणावा तसापाऊस न झाल्याने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार धरण प्रशासनाने आवर्तन सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ६०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणे