शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सैनिकांबाबतची मानसिकता बदला

By admin | Updated: February 21, 2017 03:15 IST

‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी

पुणे : ‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी देशांकडून होणाऱ्या विश्वासघातकी कारवाया उधळून लावतात. त्यांच्यामुळेच भारतीय नकाशाचे स्थान टिकून आहे. मात्र, समाजाची त्यांच्याप्रती मानसिकता अतिशय संकुचित असून, ती बदलण्याची गरज आहे’, असे मत लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल रिजन-१ च्या वतीने आयोजित ‘शौर्य... गाथा अभिमानाची’ या कार्यक्रमात प्रभुदेसाई बोलत होत्या. लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, रेखा शेट्टी, रिजन चेअरपर्सन सुनील पंडित, माधुरी पंडित, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, रमेश शहा, समन्वयक आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष बलविंदर राणा, राजगोपाल कट्टी व विलास मुळे आदी उपस्थित होते.सुनील पंडित यांनी उपक्रमांची माहिती दिली. आनंद आंबेकर यांनी स्वागत केले. सतीश धोका, प्रदीप बर्गे आणि विनीता खोसे यांनी सूत्रसंचालन केले. विलास मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)१ ‘सैनिकांच्याप्रती आदराची भावना ठेवली पाहिजे. वारंवार सैनिकही समाजाचे चित्र बदलावे, अशी आशा व्यक्त करतात. भारतीय सैनिक स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. प्राणांचे बलिदान देत आहेत. २ आपण त्यांच्या जीवावर सुखी जीवन जगत असूनही, त्यांच्याप्रती संतापजनक वक्तव्य करतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. भारतीय सैनिकांप्रती आदर, विश्वास आणि अभिमान ठेवला, तर त्यांचे मनोधैर्य वाढेल आणि सीमाभागात येणाऱ्या सर्व संकटांचा ते सामना करू शकतील. तेव्हा सैनिकांप्रती समाजाची भावना बदलण्यासाठी लायन्स क्लब्जसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.३ चंद्रहास शेट्टी म्हणाले, ‘समाजाची सेवा करण्याचे भाग्य लायन्स क्लबला लाभले आहे. शंभर वर्षांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी लायन्स आगामी काळातही कटिबद्ध आहे.’