शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

चंद्रकांत पाटलांंना स्वप्न पडण्याची सवयच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पंतप्रधान संसदेचे अधिवेशन घेत नाहीत, त्याच कारणावरून विधानसभेचेही अधिवेशन होत नाही, हे जगजाहीर आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: पंतप्रधान संसदेचे अधिवेशन घेत नाहीत, त्याच कारणावरून विधानसभेचेही अधिवेशन होत नाही, हे जगजाहीर आहे, सर्व राज्यात हीच स्थिती आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांंना स्वप्न पडण्याची सवयच आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी त्यावर काय बोलणार म्हणत दुर्लक्ष केले.

साखर संकुलमध्ये झालेल्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांबरोबर बोलताना पाटील म्हणाले, अधिवेशनावरून भारतीय जनता पार्टीचे राज्यातील नेते करत असलेली टीका योग्य नाही. पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिंमत नाही का अशीही विचारणा होऊ शकते. कोरोनामुळे असाधारण स्थिती असताना अशी टीका योग्य नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही संभाजीराजे यांची अगदी सुरूवातीपासूनची भूमिका आहे. यासाठी ते सर्व राजकीय पक्षप्रमुखांना भेटत असतील तर ते स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाही असे पाटील म्हणाले.