शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आझाद यांना भीमा-कोरेगावला जाऊ न देणं म्हणजे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली- कपिल पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:32 IST

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर सभा घेणार होते.

भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायलाही सरकारने जाऊ दिलं नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. संविधानिक मूल्यांची पायमल्ली आहे, असं  आझाद यांना भीमा कोरेगावला जाऊ देण्यापासून सरकार अटकाव करतंय. त्यांच्या सभांना परवानगी नकारतंय. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे काय? असा माझा सवाल आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे मोकाट बाहेर फिरताहेत मात्र संविधानाला मानणारे सभा घेऊ शकत नाहीत. त्यांना अटकाव केला जातो. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते आहे. सरकारने भीमा कोरेगावला जाण्यापासून कोणालाही अटकाव करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या परंपरेला कुणी खंडित करू नये. अन्यथा लोकक्षोभाला तोंड द्यावं लागेल.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर अाजाद