शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

रुग्णाचा मृत्यू झाल्यास बिल माफ

By admin | Updated: August 22, 2015 02:19 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णाचे वैद्यकीय बिल माफ करण्यात येणार आहे

पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णाचे वैद्यकीय बिल माफ करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय बोर्डाच्या आरोग्य समितीने घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दगावल्यानंतर यापुढे नातेवाइकांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल केली जाणार नाही.मे महिन्यात बोर्डाच्या रुग्णालयामध्ये २ रुग्ण उपचार सुरू असताना मरण पावले होते. एका रुग्णाच्या उपचारांचे ५ हजार, तर अन्य एका रुग्णाचे २ हजार ६०० रुपये वैद्यकीय बिल झाले होते. रुग्ण दगावल्यानंतर आप्तांकडून बिल वसूल करण्याचा प्रकार योग्य नसल्याबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत मत व्यक्त झाले. त्यानंतर यापुढे रुग्ण दगावल्यास संबंधित रुग्णाच्या आप्तांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल न करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, बोर्डाच्या विविध रुग्णालयांमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने आरोग्य समितीत सादर केला. गेल्या ६ महिन्यांत ४९ हजार १५६ रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये ३२ हजार ८८१, परमार डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार १६८, मार्केट डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार ४३२ आणि घोरपडी डिस्पेन्सरीमध्ये ७ हजार ६७५ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)