शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

कपॅसिटर टाळणार रोहित्र, कृषिपंपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा ...

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे चालू रब्बी हंगामात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे एक जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी किमान २४ हजार रुपयांचा खर्च होतो. त्याच्या क्षमतेनुसार ही किंमत आणखी वाढते. शिवाय ते बदलेपर्यंत महावितरणचा महसूल बुडतो. दुसरीकडे शेतकऱ्यांचेही नुकसान होते. पिके करपतात. उत्पादनात घट होते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होणे महावितरण व शेतकरी दोघांनाही परवडणारे नाही. कपॅसिटर वापराचे फायदे शेतकºयांना सांगण्यासाठी स्वत: मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व कर्मचाऱ्यानी शुक्रवारी (दि. ६) दुपारी भिगवण उपकेंद्रासमोर असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर चालू असलेल्या कृषीपंपावर याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्याना दाखवून ते वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी केलेल्या प्रात्यक्षिकावेळी कपॅसिटर शिवाय लागणारा करंट कपॅसिटरच्या वापरामुळे साधारणपणे २९ टक्क्यांनी कमी लागला. रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कपॅसिटर हाच एकमेव उपाय आहे. कपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

फोटो

०५१२२०२०बारामती-१३