शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उद्योगवाढीसाठी विश्वासार्हता निर्माण करा - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:03 IST

औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.

आंबेठाण : औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.चाकण औद्योगिक औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना उद्योग व्यवसाय चालविताना कुठल्याही अडचणी येता कामा नये, यासाठी औद्योगिक क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी संबंधित व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, खेडचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव आदींसह एमआयडीसी विभाग, वीज वितरण, कामगार आयुक्तालय, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी एमआयडीसीमधील काही समस्यांच्या संदर्भात वीज वितरण, महसूल प्रशासन, एमआयडीसीचे अधिकारी, कामगार कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैैठकीला सुमारे दोनशेहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनातत्काळ समस्या निवारण करण्याचे आदेश दिले.राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणीचाकण एमआयडीसी लगतच्या चाकण तळेगाव आणि नाशिक फाटा ते चाकण दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी आणि अपघातांचा सामना करावा लगत असल्याची तक्रार यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनी केली. यावर खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार सुरेश गोरे यांनी संबंधित दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच दोन्ही रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दिले.स्थानिकांना नोक-यांत प्राधान्य द्याखासदार व आमदारांनी, आपल्या कारखान्यात नोकºया देताना स्थानिक तरुणांना प्रामुख्याने प्राधान्य दिलेााहिजे. स्थानिकांना डावलून इतरांनाप्राधान्य देण्यात येत असल्याचा अनुभव आला आहे. पुढील काळात या बाबतदक्षता घेण्याची मागणी कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे केली.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायnewsबातम्या