शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जागावाटपानंतर ब्रेकअप

By admin | Updated: January 28, 2017 02:01 IST

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होणारच असे गृहीत धरून पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांकडून जागांचे वाटप होऊन उमेदवार प्रचारालादेखील लागले आहेत.

पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होणारच असे गृहीत धरून पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांकडून जागांचे वाटप होऊन उमेदवार प्रचारालादेखील लागले आहेत. परंतु आता ब्रेकअपनंतर दोन्ही पक्षांना काही तालुक्यांमध्ये उमेदवारांची शोधा-शोध करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात मावळ आणि शिरूर तालुका सोडले तर अन्य कोणत्याही तालुक्यात भाजपाची फारशी ताकद नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वांधिक १३ जागा शिवसेनेच्या असल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु मुंबईमध्येच दोन्ही पक्षांच्या युती घोडे अडले अन् संपूर्ण राज्यातील युतीला खोडा बसला. जिल्ह्यात शिवसेना-भाजपाची युती तुटल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी जिल्ह्यातील नेते व इच्छुक उमेदवारांची निवडणुकीची गणिते बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांनी पक्षाचे प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाबाबत चर्चा होऊन काही जागांवर उमेदवारांना कामाला लागण्यास सांगण्यातदेखील आले आहे. परंतु आता युती तुटल्याने दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेच्या ७५ जागा आणि पंचायत समितीच्या १५० जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. काँगे्रसने यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)