शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

रिपाइंला भाजपाची शिकवणी

By admin | Updated: January 14, 2017 03:51 IST

महापालिकेत युती, जागावाटप या सगळ्यासमोर प्रश्नचिन्ह असतानाही रिपब्लिनक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)ने आपल्या

पुणे : महापालिकेत युती, जागावाटप या सगळ्यासमोर प्रश्नचिन्ह असतानाही रिपब्लिनक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)ने आपल्या पक्षातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही लोकसभा निवडणुकीपासून भाजपा रिपाई समजोता असल्याचे सांगत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकायची कशी याचे खास धडे दिले.भाजपाचे माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी रिपाईच्या इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण दिले. लोकसभेपासून रिपाई बरोबर भाजपाची युती असल्याचे स्मरणही त्यांनी करून दिले. मतदान केंद्र निहाय मतदारांच्या हजारी याद्या करणे, त्यावर एका कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे आदी गोष्टी कुलकर्णी यांनी रिपाई कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्या. मतदारांशी कशा प्रकारे संवाद साधायचा याचे प्रात्यक्षिकही त्यांनी काही उमेदवारांकडून करून घेतले. त्याचबरोबर उमेदवारांना प्रशिक्षित करून निवडणुकीच्या मैदानात उतरवणे ही भाजपाची अभिनव कल्पना राबविल्याबद्धल त्यांनी रिपाई शहर शाखेचे कौतूकही केले.शहर शाखेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवडचे निरिक्षक एम. डी. शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष महेश शिंदे, अशोक शिरोळे, मोहन जगताप , असित गांगुर्डे, अशोक कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. पक्षाचे पालिकेतील गटनेते, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्तविक केले व शिबिराची माहिती दिली. पक्षाकडून उमेदवारी अर्ज नेलेले सर्व इच्छुक या शिबिरात सहभागी झाले होते.रिपाई व भाजपा यांची लोकसभा निवडणुकांपासून युती आहे. महापालिका निवडणुकीसाठी मात्र ही युती अद्याप चर्चेच्या स्तरावरही आलेली नाही. काही जागांची मागणी त्यांचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रिपाईच्या उमेदवारांनी स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवायची की भाजपाचे चिन्ह घ्यायचे यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली. काही रिपाई कार्यकर्ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल या मताचे आहेत, तर काहीजण भाजपाचे चिन्ह घेतले तर आपले मतदार मतदान करणार नाहीत अशी भिती व्यक्त करीत आहेत.