शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

काँग्रेसच्या बदनामीचे भाजपाचे षडयंत्र, पुस्तक रद्द करा : बालभारतीकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:17 IST

शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला.

पुणे : शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला. हे पुस्तक रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडे (बालभारती) करण्यात आली. यापूर्वीही राज्य सरकारने इयत्ता ७ वीच्या पुस्तकात राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. आता पुन्हा इयत्ता १० वीच्या पुस्तकात तोच प्रकार करण्यात आला आहे. चूक एकदा होऊ शकते, दोन वेळा नाही. त्यामुळे यातून त्यांचा डाव सिद्ध होतो. जनतेच्या मनातून काँग्रेसला काढून टाकता येत नाही, यासाठी शालेय पुस्तकांमधूनच काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे, असे बालगुडे म्हणाले.काँग्रेसच्या वतीने बालगुडे तसेच काका धर्मावत, अप्पासाहेब शेवाळे, नरेंद्र व्यवहारे, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे आदींनी बालभारती कार्यालयात जाऊन तिथे हे पुस्तक रद्द करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसा निर्णय झाला नाही तर काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेस