शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात

By admin | Updated: February 14, 2015 03:03 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या उतारावर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या उतारावर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती़खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एका खासगी बसचा ब्रेक फ ेल झाल्याने गाडी उतारावर वेगाने समोरच्या कारवर आदळली. या अपघातात तब्बल सहा कार एकमेकांवर पुढे आदळत एका मोठ्या अवजड वाहनाला धडकल्याने विचित्र अपघात झाला़ या अपघातात कोणी जखमी झाले नसले, तरी या अपघातग्रस्त वाहनांमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला केली़ मात्र, अवजड वाहनांचा आॅईल पॉईप तुटल्याने व वाहन हटविण्यास वेळ लागल्याने महामार्गावर सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ रात्री साडेआठच्या सुमारास हे अवजड वाहन बाजूला करण्यात आले़ द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. अपघातानंतर वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)