शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

भादलवाडीची पाणीपातळी घटली!

By admin | Updated: April 3, 2015 03:18 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, विंधन विहिरी, तलाव यामधील पाणीपातळीत घट झाल्याने खऱ्या अर्थाने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच विजेचे भारनियमन वाढल्याने शेतांमधील पिकांना फटका बसला आहे. तलावात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. पिकांना दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणावर होतो. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी तलावात अल्पप्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाणी आलेले नाही. सध्या तलावात छोटे मासे आहेत. आगामी काळात तलावामध्ये पाणी न सोडल्यास माशांची वाढ होणार नाही. परिणामी तलावातील मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पाण्याअभावी चित्रबलाक पक्ष्यांच्या वसाहतीलाही धोका निर्माण झाला आहे. जलसंपदा खाते प्रत्येक आवर्तनावेळी भादलवाडी तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ करते. या तलावावर भादलवाडी, डाळज, पिलेवाडी येथील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती अवलंबून आहे. पाणीपातळी घटली असताना या तलावामध्ये पाणी का सोडले जात नाही, असा सवाल होत आहे.