शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खुबी समजणारे वाचन सवरेत्तम

By admin | Updated: November 15, 2014 00:07 IST

बरीचशी पुस्तके आपल्या वाचनामध्ये गोडी निर्माण करतात. मात्र, मुलांना एखादे पुस्तक वाचलेले समजते का, असा प्रश्न पालकांना पडतो.

पुणो : बरीचशी पुस्तके आपल्या वाचनामध्ये गोडी निर्माण करतात. मात्र, मुलांना एखादे पुस्तक वाचलेले समजते का, असा प्रश्न पालकांना पडतो. मुलांना जर पुस्तकातील वाचलेले समजत असेल, लेखकाने केलेल्या कोटय़ा आणि लेखनातील खुबी मुलांना समजत असतील, तर ते वाचन त्यांच्यासाठी सवरेत्तम असते, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ 
डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त  केले.
‘अक्षरधारा’ प्रकाशनतर्फे मायमराठी शब्दोत्सवांतर्गत ‘पुस्तकांच्या जगात’ या विषयावर त्यांचे भाषण झाले. गणितज्ञ मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, मांडके हिअरिंग सव्र्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके उपस्थित होते. 
नारळीकर म्हणाले, ‘‘पुस्तके वाचण्याची आवड मला शालेय वयापासूनच होती. मात्र, ही आवड हळूहळू निर्माण होत 
गेली. 
सुरुवातीला रहस्यकथा वाचत असे. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर परदेशात जाण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणीही वाचनाची आवड जपली. तेथे प्रख्यात लेखकांशी माझी भेट झाली. (प्रतिनिधी)
 
4नव्या पिढीतील मुलांसाठी टीव्ही हा वाचनातील सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र, साहित्यामध्ये टीव्हीपेक्षाही अधिक खिळवून ठेवण्याची ताकद आहे. मुलांना लेखनातील खुबी समजल्या, तरच ते योग्य वाचन होय. मुलांनी विनोदी वा्मय वाचावे. त्यामुळे जीवनातील कठीण आणि गंभीर प्रसंगांना सामोरे जाण्याची कल्पकता त्यांच्यामध्ये विकसित होईल,’’ असे नारळीकर म्हणाले. 
 
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, आजच्या जगात मुलांची अनेक कामे आउटसोर्स केली जातात. पालक आणि मुलांचे भावनिक संबंध दृढ झाले तर, दोघेही मिळून वाचनसंस्कृतीला गती मिळवून देऊ शकतात.- मंगला नारळीकर, गणितज्ञ