शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमातून ऑईल कंपन्यांकडे इथेनॉल पाठविण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून आज अखेर इथेनॉलचे ८ लाख ४२ हजार ९२३ लि. व अल्कोहोलचे १७ लाख १९ हजार ९६१ ...

कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून आज अखेर इथेनॉलचे ८ लाख ४२ हजार ९२३ लि. व अल्कोहोलचे १७ लाख १९ हजार ९६१ लि.चे उत्पादन घेतलेले आहे. कारखान्याने आजपर्यंत उसाचे १ लाख ९१ हजार ८४० मेट्रिक टन एवढे चांगले गाळप पूर्ण केले आहे. तसेच सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून ८२ लाख २७ हजार ६२१ युनिट वीजेची विक्री करण्यात आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

——————————————————

फोटो ओळी : शहाजीनगर येथील नीरा भीमा कारखान्याचे इथेनॉलचे टँकर आॅइल कंपन्यांकडे रवाना करण्याचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

०३१२२०२०-बारामती-०४

——————————————

===Photopath===

031220\03pun_1_03122020_6.jpg

===Caption===

शहाजीनगर येथील नीरा भीमा कारखान्याचे इथेनॉलचे टँकर आॅइल कंपन्यांकडे रवाना करण्याचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.