शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आव्हाने पेलण्यासाठी कलावंतांचा एल्गार

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

सांस्कृतिक पर्यायाचा शोध : सोमवारी साताऱ्यात ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’

सातारा : शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेतून निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी राज्यभरातील युवा कलावंतांना एकत्र करण्याचा विडा ‘एल्गार कलामंच’ या संस्थेने उचलला आहे. पुण्यात मेअखेरीस पहिले सांस्कृतिक संमेलन होणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी साताऱ्यात येत्या सोमवारी (दि. ११) ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’ हा कार्यक्रम रंगणार आहे.शाहू कला मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी संस्थेचे अनिल म्हमाणे, धम्मरक्षित रणदिवे, शैलेश सावंत आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे कलावंत डफ घेऊन फिरत असून, बड्यांची देणगी न स्वीकारता कलावंतांचे संघटन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. म्हमाणे म्हणाले, ‘साम्राज्यवादाच्या सध्याच्या युगात जगासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. बाजारू व्यवस्थेवर आधारित असलेल्या या जगात शोषण वाढले आहे. जात, धर्म, वर्ग, वंशाच्या आधारावर हे शोषण होत असून, त्याची परिणती म्हणून हिंसक संस्कृती निर्माण होत आहे. यातून मार्ग काढून मानवमुक्तीचा पर्याय द्यावा लागणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक मार्गच इष्ट ठरेल.’ प्रतिनिधी)सांस्कृतिक संमेलन पुण्यालापुणे येथील शनिवार वाडा परिसरात दि. ३० व ३१ मे रोजी पहिले सांस्कृतिक संमेलन भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील कलावंत उपस्थित राहणार आहेत. कोणतीही औपचारिक बंधने न ठेवता कलावंतांना सादरीकरण करता यावे, अशा रीतीने संमेलनाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती म्हमाणे यांनी दिली.