शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अण्णा भाऊंची कला जीवनासाठी : अतुल पेठे; लघुपट महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:54 IST

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे राट्रीय लघुपट महोत्सव समितीच्या वतीने लघुपट चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअण्णा भाऊंची कला ही जीवनासाठी होती : अतुल पेठेअतुल पेठे यांना अण्णा भाऊ साठे खंड १ भेट देण्यात आला. 

पुणे : एखादा कलावंत सामाजिक व राजकीय बांधिलकी कशी सांभाळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठे. पूर्वीच्या काळी कलेसाठी कला की जीवनासाठी कला असे दोन वाद होते. अण्णा भाऊंची कला ही जीवनासाठी होती. एखाद्या माणसाची कला किती उत्तुंग असावी, याचे उत्तम दर्शन अण्णा भाऊंमध्ये घडते. त्यांनी कादंबर्‍या, नाटके लिहिली. वेगवेगळ्या दबलेल्या समूहाचे आवाज त्यांनी आवाज नसलेल्या लोकापर्यंत पोहोचविले. हेच कलेचे साधन असल्याचे ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांनी सांगितले.  साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचा समतेचा सांस्कृतिक वारसा पुढे जावा यासाठी यासाठी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे राट्रीय लघुपट महोत्सव समितीच्या वतीने आयोजित लघुपट चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ढोलकीवादक मोहन अडसूळ, आयोजक सचिन बगाडे उपस्थित होते. यावेळी अतुल पेठे यांना अण्णा भाऊ साठे खंड १ भेट देण्यात आला. अतुल पेठे म्हणाले, अण्णा भाऊ साठे  लोकशाहीर होतेच पण साम्यवादी विचारांचे कॉम्रेड होते. लेनिन घराण्याचा पोवाडा असेल रशियन प्रवासवर्णन असेल. शाहिरी परंपरेतमधले अनेक शाहिर त्यांचे मित्र होते. एकाअर्थाने त्यांच्या मानसिक, बौध्दिक आणि सांस्कृतिक विकासाच्या पटलावर अण्णा भाऊंना नेऊन ठेवले होते.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक