शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अजून १०२ कारखाने एफआरपीचे थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:11 IST

पुणे : साखर आयुक्तांनी १३ साखर कारखान्यांवर ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे बील (एफआरपी) थकवले म्हणून कारवाई केली. मात्र आणखी ...

पुणे : साखर आयुक्तांनी १३ साखर कारखान्यांवर ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे बील (एफआरपी) थकवले म्हणून कारवाई केली. मात्र आणखी १०२ कारखाने ‘एफआरपी’चे अंशत: थकबाकीदार आहेत. या कारखान्यांना पैसे देण्याची सूचना साखर आयुक्तांनी केली आहे.

यावर्षी राज्यात १८८ कारखान्यांनी गाळप हंगामाचे परवाने घेतले. उस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या करारांप्रमाणे या शेतकऱ्यांना १८ हजार २२१ कोटी ५० लाख रूपये एफआरपीपोटी द्यायचे होते. त्यापैकी ८६ कारखान्यांनी १५ हजार ८५० कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत.

साखर आयुक्तांनी मध्यंतरी १३ कारखान्यांवर त्यांची एफआरपीची थकबाकी जास्त असल्यामुळे जप्तीची कारवाई केली. तरीही १०२ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नाही. या कारखान्याची एकत्रीत थकीत रक्कम २ हजार ३८५ कोटी ६ लाख रुपये आहे. ही रक्कम अदा केली जावी यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात आहे.