शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती’ उपक्रमाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती‘ या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. या वेळी ...

स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती‘ या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारती विद्यापीठदेखील हिरक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या ५८ वर्षांमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील, तळागाळातील, सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील युवा पिढीला शिक्षणातून समृद्धीकडे नेण्यासाठी विद्यापीठ झटत आहे. कर्मचारी वर्गापासून ते माजी विद्यार्थ्यांचे मोठे जाळे गावपातळीपासून ते जगभर विणले गेले आहे. भारती विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग, माजी व आजी विद्यार्थी आणि शुभचिंतकांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत विद्यापीठ हाती घेणार आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठाने घडविलेले कर्तृत्ववान विद्यार्थी हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी ओळख आहे. विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच नेहमी समाजहिताला प्राधान्य दिले. ‘आम्ही भारती’ या मोहिमेच्या माध्यमातून निर्माण होणारा संवाद सेतू विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल.