शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

...त्यामुळे अमेरिका भारताकडे गांभीर्याने पाहू लागली; माजी राजदूतांनी उलगडले गुपित

By श्रीकिशन काळे | Updated: July 11, 2023 15:51 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे : ‘‘स्वातंत्र्यापूर्वी भारताकडे लक्ष दिले जात नव्हते. पण स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू भारताकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. जेव्हा भारताने पोखरणला अणुचाचणी केली, त्या वेळी मात्र साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. अमेरिकेनेही गांभीर्याने पहायला सुरवात केली. आपली वाटचाल अतिशय चांगली असून, लवकरच भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनेल,’’ असा विश्वास भारताचे माजी राजदूत नवतेज सरना यांनी व्यक्त केला.

सरना म्हणाले,‘‘स्वामी विवेकानंद यांच्यामुळे जगाला एक वेगळे स्थान मिळवून दिले. भारत अध्यात्मामध्ये उच्च स्थानावर असल्याची ओळख स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. त्यानंतर १९६० मध्ये मात्र भारताकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर १९८०-९० मध्ये मात्र भारताची ओळख निर्माण होत होती. संगणक क्षेत्रातील ब्रेन म्हणूनही भारताकडे गेल्या काही वर्षांमध्ये पाहिले जाऊ लागले. पोखरणला अणुचाचणी झाल्यानंतर तर आपल्याकडे सर्वजण आदराने पाहू लागले. त्यानंतर अमेरिकेने देखील भारताला प्राधान्य दिले. कारण तेव्हा चीन हा उगवती महासत्ता समोर येत होती. त्याच्या समोर भारताला उभे करण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ म्हणून अमेरिकेने भारताला पाठिंबा देणे सुरू केले. आता पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट दिली आणि अनेक संरक्षण, आयात-निर्यातीबाबतच्या धोरणांवर सही केली आहे. हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.’’ पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अमेरिकेमध्ये आता राजकीय व्यक्ती म्हणून देखील भारतीय लोकं कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेच्या उच्च पदांवर भारतीय व्यक्तींनी स्थान मिळविले आहे. हे भारतीय गुणवत्तेचे यश आहे.- नवतेज सरना, भारताचे माजी राजदूत 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड